शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

खालच्या पातळीवर काम करणारा माणूस महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:44 IST

जयप्रकाश काबरा । रोटरीतर्फे दोन पुस्तकांचे प्रकाशन

जळगाव : जगातील सगळ्या कल्पना या खालच्या पातळीवरून आलेल्या आहेत. त्यामुळे खालच्या पातळीवर काम करणारा माणूस खूपच महत्वाचा आहे, हे लक्षात येईल. कागदाला टाचणी कशी लावायची, हे मी शिपायाकडून शिकलो, असे प्रतिपादन सुप्रसिध्द वक्ते जयप्रकाश काबरा (ठाणे) यांनी केले.रोटरी परिवारातील ज्येष्ठ सदस्य व उद्योजक डॉ. किशन काबरा यांच्या इमोशनल ग्रोथ यांच्या पुस्तकाच्या व्दितीय आवृत्तीचे तसेच अशोक जोशी अनुवादीत ‘स्वर्ग हवाय कुणाला?’ पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कांताई सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले की, प्रकाश आमटे यांच्याशी माझा जवळचा संबंध आला. त्यांच्या येथे गेल्यावर कळले की, तेथील रोग्यांनी ज्यांना जगानं एका बाजूला सारलं होतं, त्यांनी ७०० ग्रॅमचा गुलाब फुलवला, त्यांनीच ७ किलोचे वांगे बनवले. म्हणजे कोणतीही कल्पना ज्यांना आपण खालच्या पातळीवरचे म्हणतो, पण त्यांनीच जगाला केवढ्या मोठ्या गोष्टी दिल्यात हे ऐकलं, पाहिलं तर आश्चर्य वाटेल, असे ते म्हणाले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक (धुळे) हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीष कुलकर्णी यांनी केले. लेखक डॉ. किशन काबरा यांनी आपल्या मनोगतात जीवनाला समजायचे असल्यास मागे वळून पहा व जीवन जगायचे असल्यास भविष्याचा वेध घ्या. अनुवादक अशोक जोशी यांनी मनोगतात डॉ. किशन काबरानं समजण्याची संधी पुस्तकातून मला मिळाली. व्यवस्थापिका सुजाता बोरकर यांनी परिचय करुन दिला तर सपना काबरा यांनी आभार व्यक्त केले. गिरीश कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास माजी महापौर रमेशदादा जैन, संजय बिर्ला, माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नारायण लाठी, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. प्रीती अग्रवाल, डॉ. शिल्पा बेंडाळे, सुशील नवल, अ‍ॅड. प्रवीण जंगले, नितीन रेदासनी, अनिल कांकरिया आदी उपस्थितहोते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव