मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या पाहता गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई-नागपूर, नागपूर-मुंबई अशा साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. ...
भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, पाणी हेच जीवन आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबविण्यात येत आहे. ...