राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे. ...
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यादरम्यान असलेला विद्युत पारेषणचा करार संपुष्टात आल्याने सीमावर्ती भागात असलेल्या ‘हाय-ग्रीड-पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरलाईनचा व मुख्य वीजवाहिनीचा गाशा गुंडाळण्यात येत असल्याचे शेतीशिवारात चित्र दिसत आहे. ...
विवरे बुद्रूक लग्नातील शिळे अन्न खाल्ल्यानंतर शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरू असतानाच पशुवैद्यकीय यंत्रणेकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या काही पशुपालकांनी बुधवारी सकाळी थेट पशुवैद्यकीय दवाखान्यालाच कुलूप ठोकले. ...
ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारपेठ पोलिसांनी शहरात तर तालुका पोलिसांनी किन्ही येथे जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १८ आरोपींना अटक करून कारवाई केली आहे. ...