चोरीस गेलेले चार बैल व बैलगाडी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या तपास चक्रामुळे शिरपूरजवळील आमोदे येथे बैल थकल्याने रस्त्यावर सोडून दिल्याने बेवारस स्थितीत मिळाले. ...
शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव साधन असून त्यातूनच समाजमन बदलते व सकारात्मक समाजपरिवर्तन घडून येते. शाळेतील विद्यार्थी हे काजवे असतात तर शाळा ही काजव्यांनी लखलखणारी झाड असते. या काजव्यांना मात्र आपल्या आत्म प्रकाशाची जाणीव नसते; ही जाणीव निर्माण करू ...
कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब खूप खचले होते. त्या आघातातून हे गुजराथी कुटुंब सावरावे यासाठी पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघाने १० हजार रुपयांची मदत करीत एक सामाजिक बांधीलकी जपली. ...
जळगाव : जिल्ह्यातील गाव,पाडे, वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यास प्राधान्य देण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर मस्तवाल अधिकाऱ्यांना पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देऊ, ... ...