शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची चौकशी लावून विरोधकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST

चाळीसगाव : जयंत पाटील यांचा आरोप चाळीसगाव : ईडीच्या माध्यमातून चौकशी लावून विरोधकांना बदनाम करण्याचा डाव मांडला ...

चाळीसगाव : जयंत पाटील यांचा आरोप

चाळीसगाव : ईडीच्या माध्यमातून चौकशी लावून विरोधकांना बदनाम करण्याचा डाव मांडला जात आहे, कोणतीही चूक नसताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी ते शनिवारी चाळीसगाव येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बारा आमदारांच्या प्रश्नाबाबत मंत्री पाटील म्हणाले की, राज्य सरकारने बारा नावे सुचविली असून त्यावर राज्यपालांनी तपासून निर्णय घ्यायला हवा; परंतु लोकशाहीचे संकेत पायदळी तुडविले जात असल्याचे राज्यातील लोकांना वाटू लागले आहे. दोन नावे वगळण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून राज्यपाल यांनी लवकर याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी ओबीसीचा प्रश्न मार्गी सर्वपक्षीय बैठक कालच झाली. त्यात सर्व पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे त्याबाबत कोणीही वेगळी घोषणा देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.