शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

चांगल्या साहित्यासाठी मुलांच्या भावविश्वाशी एकरूप व्हावे : माया धुप्पड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 4:03 PM

बालकवी पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने यापूर्वी सन्मानित५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुपपुस्तकाला यापूर्वी चार राज्यस्तरीय पुरस्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१३ : प्रत्येक व्यक्तीमध्ये लहान मूल दडलले असते. ते जेव्हा प्रकट होते, त्या वेळी निर्माण झालेले बालसाहित्य हे खरोखर लहान मुलांना आवडणारे असे असते. लहान मुलांच्या भावविश्वाशी एकरूप झाल्या शिवाय चांगले चांगले बालसाहित्य तयार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन येथील कवयित्री माया दिलीप धुप्पड यांंनी केले.माया धुप्पड यांंना सोमवारी महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार जाहीर झाला. या अनुषंगाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूपच आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाºया यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ अंतर्गत धुप्पड यांच्या ‘सावल्यांचं गाव’ या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.धुप्पड यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले असून शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बालकाव्याबद्दल मिळालेल्या या पुरस्काराचा विशेष आनंद असून या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी ऋण व्यक्त केले. याच पुस्तकाला चार राज्यस्तरीय पुरस्कारही याआधी मिळाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावliteratureसाहित्य