शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Maharashtra Election 2019: घातक राजकीय शक्तीचे निर्मूलन करा; शरद पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 8:29 PM

कांद्याच्या भाव वाढीमुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले होते.

जळगाव -  दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्राची पूजा करतो आणि या शस्त्राच्या माध्यमातून दृष्ट शक्तीचा नायनाट करतो, राज्यात सत्तेत भाजप शिवसेना युतीची घातक राजकीय शक्ती आहे, या शक्तीचे दसऱ्याच्या मुहूर्तावर निर्मूलन करा असं आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पारोळा येथे किसान महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी  विधानसभेचे माजी  अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते 

शरद पवार म्हणाले की, कांद्याच्या भाव वाढीमुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले होते. पण केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. शेतकऱ्यांने कांदा चाळीत किती आणि  घरात किती कांदा किती ठेवावा, याबाबत अट घातली. या मुळे कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांद्याचे भाव वाढलेत की सरकार हवालदिल होते पण शेतकरी आत्महत्या होते तेव्हा शासनकर्ते हवालदिल का होत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित  केला 

मोठे उद्योजक कर्ज थकवितात तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी हे सरकार स्वतःच्या तिजोरीतून ते पैसे भरते. पण सामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसा नसतो म्हणून या शेतकरी, युवक, नोकरदारांच्या विरोधातील या सरकारला घरी पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा