शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

जळगाव मनपा निवडणुकीत ‘इव्हीएम’चा गैरवापर : फौजिया खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:36 PM

निवडणूक आयोग हा स्वायत्त असतानाही त्याप्रमाणे व्यवहार न करता भाजपाच्या हातचे बाहुले बनला आहे. निवडणुकांमध्ये शासकीय यंत्रणा, कर्मचारी, पोलीस ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत करीत आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. जळगावातील मनपा निवडणुकीतही इव्हीएम व पैशांचा गैरवापर झाला आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्टÑीय अध्यक्षा फौजिया खान यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्दे‘इव्हीएम’व ‘मनुस्मृती’ची होळीशासकीय यंत्रणेची मदत लोकशाहीला घातकनिवडणूक आयोग भाजपाच्या हातचे बाहुले

जळगाव : निवडणूक आयोग हा स्वायत्त असतानाही त्याप्रमाणे व्यवहार न करता भाजपाच्या हातचे बाहुले बनला आहे. निवडणुकांमध्ये शासकीय यंत्रणा, कर्मचारी, पोलीस ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत करीत आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. जळगावातील मनपा निवडणुकीतही इव्हीएम व पैशांचा गैरवापर झाला आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्टÑीय अध्यक्षा फौजिया खान यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.मंगळवार, ७ रोजी दुपारी राष्टÑवादी कार्यालयासमोर ईव्हीएम मशिनची होळी करण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा आमदार विद्या चव्हाण, माजी महिला प्रदेशाध्यक्षा व माजी आमदार उषा दराडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा व अमरावती जि.प.अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदी उपस्थित होत्या.‘संविधान वाचवा देश वाचवा’ मोहीमेंतर्गत नाशिक येथे कार्यक्रम होत आहे. त्याच्या नियोजनाबाबत महिला आघाडीची बैठक मंगळवारी सकाळी राष्टÑवादी कार्यालयात झाली. त्यानंतर आकाशवाणी चौकात मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे तसेच इव्हीएम मशिनच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. जळगाव मनपा निवडणुकीत मनपा निवडणुकीत पैशांचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याने बॅलेटचा वापर करावा, या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली व ईव्हीएम प्रतिकृतीची होळी करण्यात आली. तर महिलांची सुरक्षा आधीच धोक्यात आली असताना संविधानात बदल करून मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून होत असल्याच्या निषेधार्थ व महिला सबलीकरण व्हावे या मागणीसाठी ‘मनुस्मृती’च्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस