शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

जीवनात संतुलनाला महत्व द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 7:42 PM

श्रवणानंद सरस्वती महाराज : भागवत कथा

जळगाव : मनुष्याचे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे. त्यातील दोन तर लोकांनी बाजूलाच टाकले आहे. धर्म आणि मोक्ष भेटायचे असेल तर भेटेल असे झाले आहे. इतर दोन पुरुषार्थ अर्थ आणि काम कमविण्यासाठी सर्व मागे लागले आहे. पण लक्षात ठेवा जर तुमच्याकडे संतुलन नसेल तर तुमच्या जीवनाचे संतुलन खराब होईल, असे स्वामी श्रवणानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे सागर पार्क मैदानावर आयोजित २१ दिवसीय श्रीमद् भागवत कथा महोत्सवाच्या सातव्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते.महाराज पुढे म्हणाले की, आपण जेव्हा गर्भात होतो तेव्हा आपले पाय वरच होते. उत्तानपाद जीवच असतो. जीवाचे नाव उत्तानपादच आहे. उत्तानपादाच्या दोन बुद्धी असतात. हे निश्चित आहे बुद्धी जिवाला सुखी बनविण्याचा प्रयत्न करते. अनेकवेळा एका बुद्धीला असे वाटते की आपण जर धर्मपूर्वक जीवन व्यतीत केले तर कधीच धन कमवू शकणार नाही. आजकाल तर लोकांना असा भ्रमच झाला आहे की, आपण खोटे बोलणार नाही, फसवणूक करणार नाही तर आपल्याकडे धन येणार नाही. पुरुषार्थ त्याचे एक माध्यम होऊ शकते. माणसाला यश त्याच्या नशिबाने मिळते परंतु नशिबवान नको पुरुषार्थवादी व्हा, कारण कुणाचेही भाग्य पुरुषार्थशिवाय होत नाही. आज जे आपले भाग्य आहे ते कधीतरी आपले पुरुषार्थ होते, असे स्वामीनी सांगितले. या कथेत विठ्ठलाची सजीव आरास साकारण्यात आली होती.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव