शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

जळगाव येथे थांबलेल्या ट्रॅक्टरवर धडकली रिक्षा, चिमुरडीसह चार जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:51 PM

महामार्गावर पुन्हा अपघात

ठळक मुद्देरिक्षा चक्काचूर लातुरचे दोघं बैठकीसाठी आले

जळगाव : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टरवर मागून भरधाव वेगाने आलेली रिक्षा धडकल्याने रिक्षातील पाच वर्षाच्या चिमुरडीसह चार जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजता रेमंड चौकाजवळ झाला. जखमींनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रिक्षा चक्काचूरया अपघातातील जखमी रईस मोहसीन यांनी दिलेल्या माहितीनुसार कुसुंबाकडून येणाऱ्या रिक्षात (क्र.एम.एच.१९ व्ही.७३३३) पाच प्रवाशी होते. रिक्षा भरधाव वेगाने जात असताना रेमंड चौकाजवळ थांबलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिक्षा धडकली. अपघात इतका गंभीर होता की रिक्षा चक्काचूर होऊन त्यातील चालकासह चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.नाकाला, डोळ्याला व तोंडाला जबर मार लागला आहे. या जखमींना रस्त्यावरील लोकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले.लातुरचे दोघं बैठकीसाठी आलेमच्छींद्र गोविंदराव गोमदे व रईस मोहसीन (रा.औसा, लातुर) हे दोन्ही जण एमआयडीसीत एका मसाल्याच्या कंपनीत बैठकीसाठी आले होते. सायंकाळी बैठक आटोपल्यानंतर ते रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आर.एल.चौकातून या रिक्षात बसले. त्यानंतर थोड्यावेळात हा अपघात झाला.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कंपनीतील मालक व सहका-यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.हे आहेत जखमीरिक्षा चालक रिजवान निसार पटेल (वय २२, रा.फातेमा नगर, जळगाव), पवन राजू राठोड (वय २५), रोशनी पवन राठोड (वय ५) रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव व मच्छींद्र गोविंदराव गोमदे (वय ३०, रा.औसा,लातूर) असे गंभीर जखमी झाले असून रईस मोहसीन (रा.औसा, लातूर) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव