शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नोटाबंदीचे ग्रहण अजूनही सुटलेले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 7:21 PM

तीन वर्षे पूर्ण : अनेक व्यवसाय-उद्योग मंदीच्या कचाट्यात

जळगाव : नोटाबंदीला शनिवारी तीन वर्षे पूर्ण होत असून या तीन वर्षात मंदीच्या कचाट्यात सापडलेले अनेक व्यवसाय अजूनही बाहेर पडण्याची चिन्हे नाहीत. नोटाबंदीमुळे लोकांचे नुकसान झाले आहेच; शिवाय अनेक व्यवसायांचे नुकसान झाले आहे. काही ठराविक उद्योग वगळता अन्य उद्योगधंद्यांची स्थिती वाईटच असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली.काही ठराविक उद्योग वगळता अनेक उद्योगांना या नोटाबंदीचा मोठा फटका बसला असून घाऊक व्यापाऱ्यांचा रोखीचा व्यवहारच थांबून गेला आहे. गेली तीन वर्षे आपण या मंदीचा सामना करतो आहोत. आता चेक, आॅनलाईन व्यवहार वाढलेत तर रोखीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणारा मोठा ग्राहकवर्ग या व्यावसायिकांकडील ग्राहकयादीतून नाहीसाच झाला आहे तर काही व्यवसाय आता हळूहळू सावरू लागले आहेत. मात्र, सध्या होत असलेल्या व्यवसायापेक्षा कैकपटीने व्यवसाय हा पूर्वी होत होता. आता नोटाबंदीमुळे ग्राहक अडचणीत सापडला आहे. ग्राहक अडचणीत असल्यामुळे आपोआपच व्यावसायिकही संकटात सापडल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.-९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आली आणि त्यानंतर ठराविक मुदतीत या नोटा ग्राहकांना बदलून मिळणार होत्या.-या नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, असा विश्वास केंद्र शासनाने व्यक्त केला होता.-मात्र प्रत्यक्षात उभारी घेतलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय या नोटाबंदीमुळे कोलमडून पडले आहेत.

टॅग्स :bankबँकJalgaonजळगाव