शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

स्पर्धा परीक्षा, करिअरवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:23 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद आहेत़ या काळात विद्यार्थ्यांची गुणपत्ता वाढावी म्हणून एसएसबीटी महाविद्यालयातर्फे आॅनलाईन संवाद उपक्रम राबविला ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद आहेत़ या काळात विद्यार्थ्यांची गुणपत्ता वाढावी म्हणून एसएसबीटी महाविद्यालयातर्फे आॅनलाईन संवाद उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून देशभरातील तज्ज्ञांकडून एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करियर, नोकरी, उच्चशिक्षण, पाईव्ह जी टेक्नॉलॉजी, मोबाईल सॉफ्टवेअर, स्टार्टअप आर्दी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.आतापर्यंत आनंद पांडे, राहुल टेनी, अनंत वावरे,कवीश्वर कळंबे, हर्षल बोरसे, राजेश पाटील, श्रेयस देशपांडे, अनिरुद्ध परमार, पूनीत शर्मा, अक्षय नारखेडे, संचित पाटील , अमेय शिरवाडकर , स्वरूप पाटील, पूजा शर्मा, डॉ. मानव भटनागर , पुजा शर्मा, गौरव चौधरी आदी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे़ यावेळी विद्यार्थ्यांना फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले जात आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव