शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

...अन् मुख्यमंत्र्यांच्या मार्गात आली मोठी अडचण; ऐनवेळी दौऱ्यात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 11:42 AM

राष्टÑवादीच्या बैठकीतही खड्ड्यांचा विषय

जळगाव : जळगाव शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शनिवारी तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौºयातच बदल करण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांना या खड्डेमय रस्त्यातून न्यावे कसे, असा प्रश्न यंत्रणेसमोर उभा राहिला व ऐनवेळी दौराच बदलविला. दुसरीकडे जळगाव- औरंगाबाद रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बसला व त्यांनी या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या दुखºया नसवर जणू बोट ठेवले आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षांच्या दोन्ही नेत्यांना रस्त्याचा फटका बसल्याने आतातरी संबंधित यंत्रणेला जाग येईल का ? नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्ता दुरुस्तीची संधीच नाहीरस्त्यांची बिकट स्थिती असताना राज्यातील सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे दोघेही प्रमुख शनिवारी शहरात आले. शुक्रवारी संध्याकाळी ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द झाला व ते मुंबई येथून थेट जळगावला येणार असल्याचे ठरले.मुख्यमंत्र्याच्या जळगाव दौºयात ते विमानतळावरून जैन हिल्स येथे मोटारीने जाणार असल्याचे नियोजित होते. त्यासाठी या मार्गावर पोलीस यंत्रणाही तैनात करण्याचे नियोजन झाले. मात्र रस्त्याची बिकट स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांना या मार्गाने नेणे योग्य होणार नाही म्हणून दौºयातच बदल करून त्यांना विमानतळावरून जैन हिल्स येथे हेलिकॉप्टरद्वारे न्यावे लागले.शरद पवारांची नाराजीदुसरीकडे जळगाव-औरंगाबाद रस्त्याबाबत शरद पवार यांनी चोपडा येथे तर जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘या मार्गाने येणे म्हणजे डॉक्टर सोबत ठेऊनच प्रवास करणे गरजेचे आहे’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.नेते एकाच प्रवासात असे म्हणत असतील तर जळगावकर किती वर्षांपासून हा त्रास सहन करीत आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याने आता सत्ताधाऱ्यांच्या दौºयानंतरही या रस्त्याचे भाग्य उजळेल की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.समस्यांचा डोंगरजळगाव-औरंगाबाद रस्त्याची दुरवस्था असण्यासह शहरातील विविध विकास कामेही रखडले आहे. त्यात शहरांमधील रस्त्यांचीही बिकट स्थिती आहे. शहरातील या थांबलेल्या विकासाचा मुद्दा महापौर भारती सोनवणे यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मांडत अतिरिक्त निधीची मागणी केली.राष्ट्रवादीच्या बैठकीतही ‘खड्डे’संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीतही शहरातील खड्ड्यांचा विषय निघाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी जळगाव शहरात खड्ड्यांचा विषय गंभीर असल्याचे पवार यांच्यासमोर बोलून दाखविले. खड्ड्यांमुळे रस्त्यांची मोठी बिकट स्थिती झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनीच शहरातील खड्डे बुजल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव