शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अमळनेरसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:12 IST

अमळनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उन्हाळ्यातही सुरळीत राहावा यासाठी हतनूर धरणाच्या कालव्यातून चहार्डी येथील चंपावती नदीत आणि तेथून तापी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाच दिवसापर्यंत सोडले जाणार पाणीनदी परिसरातील कुपनलिका झाल्या जीवंत पिकांना पाणी मिळाल्याने बनली तजेलदार

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.४ : अमळनेर शहराला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून हतनूर धरणातील पाणी कालव्याद्वारे अकुलखेडा येथून आउटलेटद्वारा चहार्डी ता. चोपडा येथील चंपावती नदीमार्फत तापी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे पेयजलाचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे.दरम्यान, आवर्तनातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मात्र चहार्डी आणि परिसरात नदीत पावसाचे पुराचे पाणी आल्यासारखे पाणी वाहू लागल्याने गुरांढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न दहाबारा दिवसांसाठी सुटला आहे. तसेच हे आवर्तन पाच दिवस चालणार असल्याने जमिनीत काही अंशी पाणी झिरपून नदीच्या आजूबाजूच्या शेतातील शेतकºयांच्या कुपनलिकांना पाणी वाढणार आहे.तसेच नदीच्या आजूबाजूला शेती असलेल्या शेतकºयांनी विद्युत पंपाद्वारे पाणी आपल्या पिकांना दिल्याने पिके तजेलदार झाली आहेत. या आवर्तनामुळे परिसरात काही अंशी गारवा निर्माण झाला आहे. सदर पाणी दि. २८ फेब्रुवारी पासून सोडणे सुरू असून दररोज ५०० क्यूसेस इतके पाणी कालव्यात सोडले जात असल्याचे हतनूर कालवा येथील कार्यालयातून कळविण्यात आले आहे. अजूनही दोन ते तीन दिवस पाणी सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :ChopdaचोपडाWaterपाणी