शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

खान्देशातील ३५ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३४ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 17:12 IST

मार्च महिन्यात ८ दिवस वादळासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते.

जळगाव : मार्च महिन्यात राज्यात झालेल्या वादळासह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या३५ हजार ९१७ शेतकऱ्यांसाठी ३४ कोटी ८८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात २० कोटी ४२ लाख जळगावसाठी, ८ कोटी १३ लाख नंदुरबार तर ६ कोटी ७५ लाखांचा निधी धुळे जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे.

मार्च महिन्यात ८ दिवस वादळासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते. त्याचा फटका खान्देशातील ३५ हजारांवर शेतकऱ्यांना बसला होता. तशातच सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने त्यावेळी पंचनाम्यांचे कामही रखडले होते. संप मागे घेताच प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली आणि त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. राज्यातील अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद विभागाकडून अहवाल प्राप्त होताच राज्य शासनाने दि.१० एप्रिल रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरपाईला मंजुरी दिली आहे.

मदतीची प्रक्रिया सुरू

सोमवारी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात राज़्य शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मंगळवारी तालुकानिहाय शेतकऱ्यांची निश्चिती करुन त्यांच्या बॅंक खात्याचा डाटा अपडेट करण्याचे काम सुरु केले आहे. येत्या पंधरवाड्यात संपूर्ण नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यावर नुकसान भरपाईची रकम टाकली जाईल, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.जिल्हानिहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा तपशीलजिल्हा-    शेतकरी-         बाधित क्षेत्र (हेक्टर)-            निधी (लाखात)जळगाव-  १८३६३-           ११९९१-                                २०४२.६१धुळे-          ८७१७-          ३९४४.०२-                            ६७५.९८नंदुरबार-    ८८३६-           ४७३०.०४-                          ८१३.२३

टॅग्स :Farmerशेतकरी