शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

खान्देशातील ३५ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३४ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 17:12 IST

मार्च महिन्यात ८ दिवस वादळासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते.

जळगाव : मार्च महिन्यात राज्यात झालेल्या वादळासह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या३५ हजार ९१७ शेतकऱ्यांसाठी ३४ कोटी ८८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात २० कोटी ४२ लाख जळगावसाठी, ८ कोटी १३ लाख नंदुरबार तर ६ कोटी ७५ लाखांचा निधी धुळे जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे.

मार्च महिन्यात ८ दिवस वादळासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते. त्याचा फटका खान्देशातील ३५ हजारांवर शेतकऱ्यांना बसला होता. तशातच सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने त्यावेळी पंचनाम्यांचे कामही रखडले होते. संप मागे घेताच प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली आणि त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. राज्यातील अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद विभागाकडून अहवाल प्राप्त होताच राज्य शासनाने दि.१० एप्रिल रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरपाईला मंजुरी दिली आहे.

मदतीची प्रक्रिया सुरू

सोमवारी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात राज़्य शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मंगळवारी तालुकानिहाय शेतकऱ्यांची निश्चिती करुन त्यांच्या बॅंक खात्याचा डाटा अपडेट करण्याचे काम सुरु केले आहे. येत्या पंधरवाड्यात संपूर्ण नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यावर नुकसान भरपाईची रकम टाकली जाईल, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.जिल्हानिहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा तपशीलजिल्हा-    शेतकरी-         बाधित क्षेत्र (हेक्टर)-            निधी (लाखात)जळगाव-  १८३६३-           ११९९१-                                २०४२.६१धुळे-          ८७१७-          ३९४४.०२-                            ६७५.९८नंदुरबार-    ८८३६-           ४७३०.०४-                          ८१३.२३

टॅग्स :Farmerशेतकरी