शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हिवाळ््यातच जालना जिल्ह्याची टँकरवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:36 AM

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असून, या वर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातच ३.४७ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे. तर जिल्हाभरातील ८७ पैकी ३१ बोअरवेल नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडले आहे. या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात ही परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज आहे.यावर्षी पावसाळ््याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात वरुणराजा बरसला. परंतु, त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून केली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच सध्या भूजल पातळीत घट झाल्यामुळे जिल्हाभरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ३७ बोअरवेल कोरडेठाक पडले आहे. परिणामी, जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येणा-या काळात जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्तक राहण्याची गरज आहे.जाफराबाद, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरजालना जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये ४१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात भोकरदन तालुक्यातील १८ गावांमध्ये सवार्धिक २४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जाफराबाद तालुक्यातील ११ गावांमध्ये १४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बदनापुर तालुक्यात १, अंबड तालुक्यात १ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जालना, मंठा, परतूर घनसावंगी तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत नाही.भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ११० विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वच विहिंरीमधील भूजल पातळीत झपाट्याने घट झाल्याचे समोर आले. यात भोकरदन तालुक्यातील भूजल पातळीत - ४.६२ मीटरने घट झाली. तर परतूर तालुक्यातील -४.३६, अंबड तालुक्यातील भूजल पातळीत -४.०९ घट झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळGovernmentसरकार