शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

जालन्यात घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:36 AM

फळे,भाजीपाला : सध्या बाजारपेठेत जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्यांची मुबलकता आहे़

जालना येथील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे भाव स्थिर आहेत़ विशेष करून फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, बटाटे या भाज्यांना मोठी मागणी आहे़ सध्या बाजारपेठेत कोथिंबीर १४० रुपये शेकडा, टोमॅटो ७० ते १७० रुपये कॅरेट, शिमला मिरची १२० ते १५० रुपये प्रति दहा किलो, फुलकोबी १५ रुपये किलो, पत्ताकोबी १५० रुपयांची दहा किलो, हिरवी मिरची २५ रुपये किलो, भेंडीचे भाव वाढले असून, ३० रुपये किलोने विक्री होत आहे़

अदक्र, लसूण, कांदा आदींचे भाव स्थिर आहेत़ बटाटे १५ ते १६ रुपये किलोने विक्री होत आहेत़ हे भाज्यांचे भाव घाऊक बाजारपेठेतील असून, किरकोळ बाजारपेठेत वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने या सर्व भाज्यांच्या किमतीत साधारणपणे ५ ते १० रुपयांचा फरक पडत आहे़ सध्या बाजारपेठेत जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्यांची मुबलकता आहे़

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीvegetableभाज्या