शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जालना तालुक्यावर वरुणराजा रुसलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:20 AM

जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. तर काही गावांमध्ये जेमतेम पावसावरच पेरणी करण्यात आली. पाऊस नसल्यामुळे शेतकरीही दुबार पेरणीच्या भीतीने धास्तावले आहे.गती वर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच पाऊस पडले अशी आशा सर्वांनाच होती. जून महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडला. ज्या भागात पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु, तालुक्याच्या अर्ध्या भागात अद्यापही वरुण राजा बरसला नाही.तालुक्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ६० ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु, काही शेतकऱ्यांनी १० ते १२ मिलिमीटर पाऊसावरच पेरणी केली. सध्या पावसाने उघडीप दिलेल्याने शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.तालुक्यातील कारला, हातवन, वडीवाडी, ममदाबाद, भाटेपूरी, हिवरा रोषणगाव, हडप सावरगाव, रामनगर, उटवद, बाजीउम्रद, साळेगाव, जळगाव, वखारी, नाव्हा, घोडेगाव, धानोरा, बापकळ यासह इतर गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसून शेतक-यांची चिंता कायम आहे.

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलAgriculture Sectorशेती क्षेत्र