शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

तणनाशक फवारल्याने द्राक्ष बागेचे चार लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 12:11 AM

चार एकर द्राक्ष बागेवर कोणी अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने दोन शेतकऱ्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : येथील चार एकर द्राक्ष बागेवर कोणी अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने दोन शेतकऱ्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान दुष्काळात हा घाला आल्याने दोन्ही शेतकरी हतबल झाले असून त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत माहिती अशी की येथील गट क्रमांक २६२ मध्ये शंकर खोत व रवींद्र खोत यांची शेती आहे. फळबागेकडे वळलेल्या या शेतक-यांनी आपल्या शेतात प्रत्येकी दोन एकर द्राक्ष बाग लावली आहे. मोठ्या कष्टाने कलमा बांधून ठिबकवर हे शेतकरी या बागा जगवित होते. मात्र सोमवारी पहाटे शंकर खोत हे द्राक्ष बागेत गेले असता त्यांना द्राक्षाच्या वेली पिवळ्या पडलेल्या दिसल्या. बारकाईने पाहीले असता त्यांच्या संपूर्ण बागेसह शेजारील त्यांचे काका रवींद्र खोत यांच्याही बागेत हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. कोणीतरी अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी या दोन्ही बागेवर तणनाशक फवारुन दूषित भावनेने बाग उद्धस्त केल्याचे त्यांना कळले.मार्च महिन्यात लावलेल्या या बागांवर आतापर्यंत जवळपास चार लाख रुपये खर्च झाल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. लेकराप्रमाणे वाढविलेले ही द्राक्ष बाग ऐन दुष्काळात कोणीतरी उद्धस्त केल्याने हे शेतकरी हतबल झाले आहे. दरम्यान तहसीलदारांसह टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवून कारवाईची मागणी शेतकरी शंकर खोत व रवींद्र खोत यांनी केली आहे. याकडे पोलीसांनी अद्या लक्ष दिले नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीfruitsफळे