शहरातील मुर्गी तलाव परिसरातील जवाहरबाग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या दुकानांचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे तेथून तूर्तास तरी पालिकेला कवडीचे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. ...
राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले. ...
दारू दुकानाला परवानगी देण्यासाठी ग्रामपंचायतीने दिशाभूल करीत महिलांच्या स्वाक्ष-या घेतल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गावातील दोनशेहून अधिक महिलांनी ग्रामपंचयात कार्यालयावर धडकल्या. संतप्त झालेल्या महिलांनी कार्यालयाला कुलूपच ठोकले. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ४३७ लाभार्थी शेतक-यांना ७९४ कोटी २ लाख ८४ हजार रुपये विविध बँकांना वर्ग करण्यात आले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ...
राष्ट्रीय नेत्यांच्या ऐतिहासिक सभांचे साक्षीदार असलेले आझाद मैदान लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या मैदानाचा आकार दिवसेंदिवस कमी होत असून, ७३ दुकाने आणि ४३ निवासी संकुले बीओटी तत्त्वावर बांधण्यात आली आहेत. ...
हिवाळ्यातच परभणी आणि पूर्णातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणारे प्रकल्प कोरडेठाक पडले असून निम्न दुधनातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे ...