येथील फकिरा सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘वेणूताई भाले राज्यस्तरीय मुद्रा साहित्य पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातील दौंड येथील कवयित्री कल्पना दुधाळ यांना जाहीर झाला आहे. ...
दहापेक्षा कमी पटसंख्या आणि कमी दर्जा असलेल्या शाळांना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सहा शाळांना फटका बसला आहे. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाºया दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला ...
मंठा येथील जलील कॉलनीमध्ये पुतण्याने चुलत्याचा खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २, विभाग चारची विभागीय आलेख परिषद शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता येथील मधुर बँकेट हॉलमध्ये होत आहे. ...
राज्यातील तुरुंगांमध्ये सध्या २५ हजार कैदी असून, ही संख्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे विशेष पोलीस कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी दिली. ...
तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच गावांमध्ये घरफोड्या केल्या. एवढ्यावरच न थांबता एका पोलिसाचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला ...
औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर ...