गुलाबाची कळी जशी हळदीने माखली अशा एकापेक्षा एक मंत्रमुग्ध करणा-या वैशाली सामंत यांच्या गाण्यांवर सखी थिरकल्या. निमित्त होते लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे. ...
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्चला कल्याणराव घोगरे स्टेडियम याठिकाणी महिला सक्षमीकरणाचा जागर कार्यशाळा घेण्यात आली. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी शनिवारी प्रत्येक विभागाची झाडाझडती घेतली. यात १८ कर्मचारी गैरहजर आढळून आले. लेटलतीफ व गैरहजर १४ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. या झाडाझडतीनंतर लेटलतिफीला लगाम बसल्याचे दिसून आले. ...
अंबड तालुक्यातील धाकलगाव शिवारातील तीन एकर मधील ऊस रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत खाक झाला. यामुळे शेतक-यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ...
जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
तपोवन तांडा (ता.भोकरदन) येथील एका मुलाने मुलीस पळवून नेले, मुलाच्या साथीदारांनी चिमुकल्या मुलीच्या अंगावर मोटारसायकल घातली, पत्नीस बेदम मारहाण केली तरीही पोलीस काहीच कारवाई करत नाही, असा आरोप करत मुलीच्या आईसह नातेवाईकांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत राजू ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र श ...