गावांचा संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा सरपंचाना विश्वासात घेऊन तयार करावा, तसेच जिल्हा प्रशासनाने आराखड्यास चार दिवसांत प्रशासकीय मान्यता द्वावी, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले ...
लहान बहीण विहिरीत पडल्यानंतर तिला वाचविण्यासाइी मोठ्या बहिणीने विहिरीत उडी घेतली. भीती वाटत होती, परंतु दोघींनी एका दोराला धरून एकमेकींना धीर दिला. ग्रामस्थांनी त्यांना वर काढले अन मृत्यूशी सुरू असलेली झुंज यशस्वी झाली. ...
आगामी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेंद्रा-जालना पाईपलाईनमधुन शहरासाठी पाणी घेण्याच्या ठरावासह विविध विषयांना नगरपंचायतच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली ...
मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात शेततळ्यांचे ९४.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कृषी व महसूल विभागाच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे सुमारे अडीच हजार शेततळ्यांचे फोटो अपलोडिंगचे काम अपूर्ण असल्याने शेतक-यांना अद ...
भोकरदन तालुक्यातील पारध येथील उर्दू शाळेच्या वर्ग खोलांच्या बांधकामासाठी वारंवार लेखी मागणी करूनही काहीच उपाययोजना न केल्यामुळे शालेय समितीच्या सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांची श ...
भोकरदन शहरातील सादत चौक परिसरातील दोन मजली जीर्ण झालेली इमारत मंगळवारी कोसळली आहे़ इमारतीचा काही भाग कोसळ्या नंतर नगर परिषदेच्या वतीने ही इमारत पाडण्यात आली आहे़ ...
तहसील कार्यालयात बोलावण्यात आलेल्या महत्वाच्या बैठकीला वीस कर्मचारी गैरहजर राहिले. त्यानंतर सर्व कर्मचा-यांना नोटीसा बजावून चोवीस तासांत खुलासे करण्याचे तहसीलदारांनी बजावले होते. सोमवारी सर्वच गैरहजर कर्मचा-यांनी तहसीलदार बिपिन पाटील यांच्याकडे लेखी ...
हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाकडे पुरेशी जागाच नसल्याने दोन दिवसांपासून जिल्ह्यात तूर खरेदी ठप्प आहे. अखेर अधिकारी स्तरावर झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला.जिल्हा मार्केटिंग विभागाच्या गोदामात यापुढे खरेदी केलेली ठेवण्या ...