शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने जालनेकरांचा प्रवास खडतर झाला आहे. परिणामी, दररोज किरकोळ अपघात होत आहेत. ...
नवीन आणि जुना जालन्याला जोडणार कुंडलिका नदीवरील लोखंडी पूल हा इंग्रजांच्या काळात बांधलेले आहे. या पुलाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याचे यापूर्वीच खा. रावासाहेब दानवे यांनी जाहीर केले होते. ...
जिल्ह्याला यंदा विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला २०३ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांच्या महत्वाच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करून ते नियोजन समितीकडे सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी रवी ...
सुरक्षित रेल्वे प्रवास करण्यासाठी रूळांची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती करण्याचे निर्देश नांदेड येथील विभागिय रेल्वे व्यवस्थापक जे. राभा यांनी शनिवारी येथे दिले. ...
महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे बोट धरून प्रवेश केला. आणि आता आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. हे जनता विसरणार नाही. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा पर्यावरण म ...