शहर व परिसरात हत्यारांचा धाक दाखवून लुटणा-या टोळीतील चार जणांना गुरूवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांकडून दोन लाख ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल तसेच लूट करण्यासाठी वापरलेले खंजीर जप्त करण्यात आले ...
एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या क्षेत्राकडे मुलींचा कल वाढला असून, मोठ्या प्रमाणात मुली आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी जालना येथील आयटीआय संस्थेत जवळपास ३० टक्के पेक्षा जास्त मुलींनी प्रवेश घेतला असून यात इलेक्ट्रिकलमध्ये २५ टक्के मुलींन ...
हमीभावाने तूर खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याची तहसील प्रशासनाकडून तपासणी न झाल्याने तब्बल तीन हजार शेतकरी अनुदानापासून वंचीत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतक-यात संताप आहे. ...
जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांचे सहा कोटी रूपये घेऊन त्याचा परतावा न देता कंपनीने गाशा गुंडाळला आहे. या प्रकरणी ठेवीदाराच्या तक्रारीवरून राजस्थानमधील चार आणि महाराष्ट्रातील एका विरूद्ध यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ...
बदनापूर तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाही ...
गेल्या काही महिन्यांमध्ये जालना शहर व जिल्ह्यात अनेकजण वाढदिवस साजरा करताना केककापण्यासाठी थेट तलवार, खंजीरचा उपयोग करत असल्याचे दिसून आले. या सदंर्भात पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या कडेही बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी स्थानिक गु ...
जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या कामाला आता गती आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महिन्याभरापूर्वी शंभर कोटीच्या आसपास असलेला पीककर्ज वाटपाचा आकडा आता साडेतीनशे कोटीच्यावर पोहचला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहकारी तसेच महसूल आणि बँक यांना ए ...