पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. ...
राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत कृषी विभागाला पाच लाख ४३ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अंतर्गत चिकू, मोसंबी तसेच डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. ...
वालसावंगी येथे वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत तब्बल २१ जणांना वीजचोरी करताना पकडले असून, त्यांच्याविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे. ...
अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, त्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ...
महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक कारणांनी वादळी ठरली. या सभेच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपामधील अंतर्गत धुसफुशीला तोंड फुटून आगामी काळात सत्ताधारी भाजपातील अंतर्गत संघर्ष टोकाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले.अंबड नगरप ...
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी जालना-बीड रोडवर मठपिंपळगाव पाटी येथे घडली. अपघात होताच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक केल्याने वातावरणात तणाव निर्माण ...
पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर आता पेरणीसोबतच टाकण्यासाठीच्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अतिरिक्त युरियाचा साठा मागविला असल्याचे सांगण्यात आले ...