औरंगाबादमधून विभागणी होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. परंतु, जालनेकर व स्टील उद्योजकांनी एकजूट, जिद्द, परिश्रम आणि काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशात जालन्याची ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख निर्माण करून द ...
पेरणीच्या हंगामापूर्वी बियाणे प्रमाणित असल्याची खातरजमा करण्यासाठी सत्यतादर्शक बियाणांचे नमुने निरीक्षकांनी काढणे अनिवार्य आहे. याबाबत कृषी आयुक्तांनी तसे निर्देशही दिले आहेत. मात्र नामांकित कंपनीच्या बियाणांची नमुने घेण्यावर जास्त कल असून खाजगी नमुन ...
दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्क‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे फलक सर्वत्र दिसतात. परंतु ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले आहे. मागील तीन ...
भोकरदन तालुक्यात तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक असल्याने धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट कायम आहे़ ...