अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गाय ...
पुन्हा केंद्रात मोदी सरकार आल्यावर तुम्हांला केंद्रीय ग्राम अथवा कृषी खाते मिळेल काय, या प्रश्नावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. अरे भाई कल किसने देखा..असे सांगून या मुद्याला त्यांनी बगल दिली ...
निम्न दुधना प्रकल्पात अत्यल्प म्हणजेच मृत साठा असल्याने या धरणातून एक थेंबही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा या ठिय्या अंदोलना दरम्यान माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी दिला. ...
येथे कृषी विभागाने आठवडाभरापूर्वी गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या गोदामावर छापा मारुन बनावट सेंद्रीय खत जप्त केले होते. त्या प्रकरणात कंपनीचा व्यवस्थापक गणेश रामराव इंगळे याला चंदनझिरा पोलिसांनी नांदेड येथून मंगळवारी रात्री उशिरा ...