खरीप हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या वतीने अनेकांना पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी या शाखेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले ...
शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरण फुटण्याची भीती व्यर्थ असल्याचे सांगितले. ...
भोकरदन तालुक्यातील राजूर येथे हसनाबाद पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ९ लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. ...
अपंगांचे दु:ख आपण केवळ वाटून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना हवी ती मदत देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...