पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले. ...
आपण सर्वांनी मिस इंडिया, मिस वर्ल्ड असे शब्द वर्षातून कधीतरी ऐकलेले असतात. परंतु त्यातील ज्या विजेत्या मुली असतात या क्वचित प्रसंगीच मराठवाडा विभागातील असतात. या स्पर्धेत ग्रामीण भागातूनही मुलींना सहभागाची संधी मिळते. जालन्यासारख्या शहरातूनही अशा स्प ...