विविध ठिकाणांहून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यास जालना येथील एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ८ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या ...
परतीच्या पावसामुळे केदारखेडा शिवारातील कोल्हापुरी शिवारातील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असून, शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राजू शेट्टी यांनी मंगळवारी पाहणी केली. ...
शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. ...
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी एकरी सरसकट ५० हजार रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ...