रेल्वे स्थानकापासून अवघ्या ५० फूट अंतरावर असलेल्या रेल्वे मार्गावर सरस्वती कॉलनीकडे जाण्यासाठी तसेच तेथून जुना जालना भागात येण्यासाठी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे ...
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महत्त्वाच्या विभागांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच फिरकी घेतल्याने अधिका-यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले. ...
जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे पैठण जवळ निखळली होती. याची दुरूस्ती केल्यानंतर ही जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पुन्हा निखळली. ...
सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...