पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पोलीस दलांतर्गत कार्यरत महिला सुरक्षा विशेष कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींच्या प्रमाणावरून दिसत आहे ...
आजवर बागेश्वरी साखर कारखान्यातून २ लाख ५१ हजार मे. टन उसाचे सरासरी गाळप झाले आहे. यातून २ लाख ८२ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, ९ मार्च रोजी कारखाना बंद होणार आहे. ...
घनसावंगी तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या कार्यालयात भेट दिली असता काही ठिकाणी पहिल्या दिवशी उत्साहात कामाला सुरुवात तर काही ठिकाणी धक्कादायक परिस्थिती दिसून आली . ...