किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ...
"आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, आम्ही शांततेत येणार आहोत आणि शांततेतच आरक्षण घेणार आहोत. कुणीही आडवा येऊ दे, आम्ही मुंबईत जाणारच.". ...
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे मोर्चा; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम ...
शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ...
ग्रामीण भागात मिनी एमआयडीसी विकसित करण्यावर भर ...
वनविभाग, मच्छीमार आणि नागरिकांच्या प्रयत्नांना यश; १५ दिवसांपासून पाण्यात अडकलेल्या वानरांची सुखरूप सुटका ...
महसूल प्रशासनाने २ कोटी २१ लाख ५२ हजार ७१९ अभिलेख तपासत शोधल्या नोंदी ...
२०२२ ते २०२४ या काळातील शेतकरी मदतीत घोटाळा झाल्याचे उघड ...
गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन ...
सुई ला छिद्र पाडता येत नव्हतं आता चंद्रावर पाऊल ठेवलाय. विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योग धंदे यांची भरभराट चालली आहे. पण गरिबी श्रीमंतीची दरी वाढत चालली आहे. धन दांडगे लोक गरिबांना लुटत आहेत राजकारणी लोक शेतकऱ्यांना छळत आहे. ...