जालना : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील दलित वस्तींच्या विकासासाठी गतवर्षी आणि या वर्षी शासनाकडून आलेला सुमारे ३१ कोटी ३४ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषदेत खर्चाविना पडून आहे. ...
जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत. ...
जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे. ...
जालना : बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे शनिवारी दुपारी येथील रेल्वेस्थानक भागात रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. ...
पुंजाराम शेरे ,शेवगा सुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे. ...