जालना : नेपाळ व उत्तर भारतात झालेल्या भुकंपात अडकलेल्या व्यक्तींमध्ये जालन्यातील महिला शांताबाई कचरूलाल नवलखा (वय ६५, रा. महिको कॉलनी, जालना) यांचा समावेश असून ...
जालना : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा सिंचनाच्या बाबतीत अतिमागासलेला आहे. जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवून जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी ...
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद हे १५ हजार लोकसंख्येचे गाव असून ही गावात येणाऱ्या बसच्या फेऱ्यासर्वच आगाराने बंद केल्याने प्रवाशांची ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे ...
जालना : नेपाळ व उत्तर भारतात आलेल्या भूकंपासंदर्भात जालना जिल्ह्यातून पर्यटन किंवा इतर कारणांसाठी नेपाळ किंवा उत्तर भारतात गेलेल्या नागरिकांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरू आहे ...
जालना : ऐन उन्हाळ्यात जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फोडल्याप्रकरणी इंदेवाडी येथील पिता-पुत्राविरुद्ध रविवारी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : बेगमपुरा येथे वीरशैव महिला बचत गटाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाग्यश्री तोडकर, रेखा हालोर यांनी बसवेश्वर यांच्याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षस्थानी सुनीता तोडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मंदा सांभाहारे यांची ...
पाचोड : जायकवाडी पैठण ते जालना पाणी पुरवठा योजनेच्या इयर वॉल्समधून पाण्याची चोरी करणार्या लिंबगाव थेरगाव, दादेगाव व दावरवाडी येथील आकरा जणांवर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दादेगाव व दावरवाडी येथील सरपंच व ग्रामसेवकांचा ...