शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

शेतवस्तीवर झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:33 AM

घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विवाहित युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विवाहित युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. परंतु त्या दोघांचेही विवाह झाले होते. त्या दोघांनाही दोन मुले आहेत. अजय श्रीधर मोरे (३०) (रा.रवना), आणि सुनीता (नाव बदलले आहे) (२३) अशी त्यांची नावे आहेत.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय मोरे आणि सुनीता हे दोघे जण अंबड तालुक्यातील लालवाडी येथील एका शेतात असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी अंबड पोलिसांना दिली. त्यावरून अंबड पोलिसांनी तेथे जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना वचननामा लिहून दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे, आमचा दोघांचाही विवाह झालेला असून, आम्हा दोघांना दोन मुले आहेत. असे असले तरी सुनीता आणि माझ्यात प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे तिलाही पत्नीप्रेमाचे वागवेन, असे नमूद केले. यावर दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हा वचननामा पोलिसांनी शनिवारी लिहून घेतला होता.त्यानंतर हे दोघे घनसावंगी तालुक्यातील हनुमानगर येथील शेत वस्तीवर मुक्कास गेले. ते तेथेच शेती काम करत होते.दरम्यान मंगळवारी हनुमाननगर परिसरातील एका शेतात अजय मोरे आणि सुनीता यांचे एका झाडाला दोरीने गळफास घेतलेले मृतदेह आढळून आले.ही आत्महत्या त्यांनी नेमकी कोणत्या कारणामूळे केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले.मंगळवारी रात्री अंबड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणामुळे हनुमानगर परिसरावर शोककळा पसरली होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी