शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

जनहिताची कामे करून जनतेचा विश्वास सार्थ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST

टेंभुर्णी : ग्रामस्थांनी भाजपाला निर्विवाद बहुमत देत ग्रामपंचायत ताब्यात दिली. आता निवडून आलेल्या भाजपाच्या सर्व १० सदस्यांनी आगामी पाच ...

टेंभुर्णी : ग्रामस्थांनी भाजपाला निर्विवाद बहुमत देत ग्रामपंचायत ताब्यात दिली. आता निवडून आलेल्या भाजपाच्या सर्व १० सदस्यांनी आगामी पाच वर्षे जनहिताची कामे करून जनतेचा विश्वास सार्थ करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा ग्रामरक्षक पॅनलचे प्रमुख शालीकराम म्हस्के यांनी केले.

टेंभुर्णी येथे भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म्हस्के बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून टेंभुर्णी व परिसरात झालेल्या विकासात्मक कामाला जनतेने दिलेला हा कौल आहे. ग्रामस्थांसाठी पाणीप्रश्न हा गंभीर बनला असून, तो सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही म्हस्के यांनी दिली. यावेळी माधवराव अंधारे, माजी उपसरपंच इंद्रराज जैस्वाल, फैसल चाऊस, गणेश धनवई, राजू खोत, उद्धव दुनगहू, भिकनखा पठाण, शरद गायमुखे, प्रदीप भोपळे, रंजीत जाधव, शेख मुश्ताक, गौतम म्हस्के, संजय राऊत, शिवाजी मुळे, अनिल वरगणे, सुरेश सोळंके, ज्ञानेश्वर उखर्डे, अलकेश सोमानी, ऋषीकेश पैठणकर, दत्तू मुनेमानिक, विलास कुमकर, शेख सैफ, दत्ता सोनसाळे, सूर्यप्रकाश मघाडे, लहू मघाडे, कपील जाधव, अमोल देशमुख, सचिन मुगुटराव, नितीन शिंदे, मुरली कुमकर यांच्यासह सदस्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन : टेंभुर्णी येथे भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के व इतर.