शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जालना औद्योगिक टी पॉईट ठरतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:46 AM

जालना औरंगाबाद मार्गावरील औद्योगिक टी पॉईंटवर दिवसें- दिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना औरंगाबाद मार्गावरील औद्योगिक टी पॉईंटवर दिवसें- दिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. वर्षभरात या ठिकाणी २० अपघात झाले असून १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी रात्री ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाल्याने परिसर हादरून गेला होता.जालना औरंगाबाद महामार्गावर दिवसभऱ्यातून हजारो वाहनांची वर्दळ असते. औरंगाबाद आणि जालना औद्योगिक वसाहतीचा दिवसें - दिवस विस्तार वाढत असल्याने जड वाहनांची या महामार्गावर वर्दळ वाढली आहे. यामूळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील औद्योगिक टी. पॉईंटवर वर्षभरात २० अपघात झाल्याचे माहिती आहे. यामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे या मार्गावर टी पॉईंटपासून हाकेच्या अंतरावर महामार्ग पोलीस ठाणे आहे. मात्र त्यांच्याकडून खबरदारी म्हणून कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्पीड ब्रेकर नाहीत, तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या पट्या मारलेल्या नाहीत, सौरउर्जेवर लुकलुकणारे लाल दिवेही परिसरात नसल्याने अपघात वाढत चालले आहेत. टोल वसुली करणाऱ्या संबंधित एजन्सीकडूनही रस्त्याच्या दुरुस्तीसह विविध सुविधा पुरविण्यास दिरंगाई होत आहे.गतिरोधक गरजेचेऔद्योगिक टी पॉईंटवर परिसरात वाढते अपघात बघता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परिसरात स्पीडब्रेकर, रस्त्यावर झेंब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करणार आहे. तसेच परिसरात रात्रीची पोलिसांची गस्त वाढविणार आहे.- एस. आर.कौठाळे,पोलीस निरीक्षक, चंदनझिरा

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा