शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

हाताला काम नाही तर पोट कसं भरावं..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:48 AM

जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मनरेगाच्या माध्यमातून कामे देण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात हाताला काम नाही. त्यामुळे स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चिंतेतूनच परतूर, मंठा, घनसावंगी तालुक्यातील मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या तीन तालुक्यांतील संतप्त मजुरांनी जालना जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. जवळपास ५० गावातील मजूरांनी कामाची मागणी केली असून, दररोज एका दिवशी एका गावातीलच मजूर उपोषणाला बसत आहेत.आज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहोत. येणाऱ्या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे. मजुरांना काम देण्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेतही गाजला.यावेळी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, या मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी दोन दिवसांत नियोजन केले जाईल.निमा अरोरा यांच्या या आश्वासनाचे खालील अधिकारी आणि प्रशासन किती दखल घेतात, यावरच या परिसरातील ग्रामस्थांचा रोजगार अवलंबून राहणार आहे.पाण्यासाठीही करावी लागते भटकंतीआज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहे. तर येणा-या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. कारण आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे.माझ्याकडे शेती नाही. गावातही काम मिळत नाही. मुलांना शिक्षणासाठी मोठा खर्च लागतो. त्यातच काम मिळत नसल्याने पोट कसं भरावं, असा प्रश्न पडला आहे.- नामदेव कोरडे, आंबा

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाagitationआंदोलन