शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

आमच्यामुळे नाही तर तीनही पक्षांतील महत्त्वाकांक्षी लोकांमुळेच सरकार कोसळेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:17 PM

त्यांच्यातील लाथाळ्यांनी सरकार पडेल - दानवे

ठळक मुद्देशिवसेनेची स्थिती ही शेपूट तुटलेल्या वाघासारखी

जालना : राज्य सरकार आमच्या सरकारच्या काळातील अनेक कल्याणकारी योजनांना स्थगिती देत आहे, ही बाब चांगली नाही, सरकार पाडण्यासाठी आमचे कुठलेच प्रयत्न सुरू नसून, हे सरकार या तीन पक्षांतील महत्त्वाकांक्षी लोकांमुळेच कोसळेल असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

दानवे म्हणाले, महापोर्टल असो की, जलयुक्त शिवार अशा अनेक योजनांना निधी देणे बंद करून त्या चुकीच्या असल्याचा डांगोरा सरकार पिटत आहे. नुसत्या जालना जिल्ह्यामधील सुमारे ५५ कोटी रूपयांपेक्षा अधिक योजनांना स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले. आपण केंद्रातून जालन्याच्या विकासासाठी निधी  आणणार आहोत. असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेवर टीका एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी बंगळुरु येथे दोन दिवसांपूर्वी शंभर कोटींना १५ कोटी भारी असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य चुकीचे असून, आपण त्याचा निषेधच करतो. शिवसेनेने याबद्दल अधिक भूमिका घेणे अपेक्षित होते; परंतु आता शिवसेनेची स्थिती ही शेपूट तुटलेल्या वाघासारखी असल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्र