शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

जायकवाडीतील पाण्यामुळे गोदावरी तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:31 AM

जायकवाडी धरण पूर्णपणे भरले, त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने शहागड परिसरातून वाहणारी गोदावरी दुथडी भरून वाहताना दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : जालना जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई भर पावसाळ्यात कायम आहे. भविष्यात ही पाणी टंचाई आणखी वाढणार असल्याने चिंता कायम आहे. असे असले तरी नाशिक, नगर भागात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी धरण पूर्णपणे भरले, त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने शहागड परिसरातून वाहणारी गोदावरी दुथडी भरून वाहताना दिसून आली.मंगळवारी भल्या पहाटे शहागडजवळून वाहणाऱ्या गोदावरीत पाण्याचा खळाळता प्रवाह पाहून शहाडकरांनी समाधान व्यक्त केले. गेल्या महिन्याभरात दोनवेळेस हे नदीपात्र दुथडी भरून वाहिल्याने या भागातील भूजल पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच विहिरींची पाणी पातळी देखील लक्षणीय वाढल्याचे सांगण्यात आले.या गोदावरीला आलेल्या पुरामुळे परिसरातील जवळपास ३० ते ४० गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.यामुळे सुकलेल्या उसाला संजीवनी मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. एकूणच जायकवाडीतून दहा हजार क्येसेक पाणी सोडण्यात आल्यानेच हा पूर आल्याचे पाटबंधारे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :godavariगोदावरीriverनदीJayakwadi Damजायकवाडी धरण