शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

‘बंबा’त पाणीच नाही ! आग भडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:26 AM

ट्रकला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. ही घटना अग्निशमन केंद्रापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर घडली. असे असताना, पहिला बंब आला त्यावेळी त्यात पुरेसे पाणी नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अग्निशमन केंद्रापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका काथ्याच्या दोऱ्या वाहून नेणा-या ट्रकला सोमवारी दुपारी अचानक आग लागली.ही घटना अग्निशमन केंद्रापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर घडली. असे असताना, पहिला बंब आला त्यावेळी त्यात पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे आगीने रौद्र रूप घरण केले होते. येथील दवा बाजार संकुल जवळ ही घटना घडली.काथ्याने भरलेल्या ट्रकचा आणि विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीची माहिती अग्निशमन केंद्राला देण्यात आली. परंतु त्यांनी जो बंब आग विझविण्यासाठी आणला होता, त्यात पुरेसे पाणी नसल्याने दुसरा बंब येईपर्यंत आग भडकली होती. त्यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रक मधील जवळपास दीड लाख रूपयांचा काथ जळून भस्मसात झाला.गादी तसेच प्लास्टर आॅफ पॅरिस पासून मूर्ती तयार करण्यासाठी तेलंगणा राज्यातील वरंगणा येथील काथ्याला मोठी मागणी आहे. ट्रक क्रमाक टी.एस.०३ यू.बी. ७७७९ दुपारी दवा बाजार परिसरातील व्यापा-याकडे काथा उतरविण्यासाठी आला होता. यावेळी ही आग लागली. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी आणि अग्निशमन अधिकाऱ्यांत वादही झाला.

टॅग्स :fireआगwater shortageपाणीटंचाई