शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण पिके घेऊन आर्थिक उन्नती साधावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST

राजूर : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून पिके घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन ...

राजूर : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून पिके घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेंतर्गत तपोवन येथील शेतकऱ्यांनी विविध लाभ घेऊन शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. सदर उपक्रमांची सोमवारी मंत्री रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, उपविभागीय कृषी अधिकारी एन.आर. कोकाटे यांनी पाहणी केली. दानवे यांनी वसंतराव कढवणे यांनी पॉलीहाऊसमध्ये लागवड केलेल्या जरबेरा पिकाची, दत्तात्रय फरकाडे यांच्या मिरची, झेंडूच्या फुलाच्या शेतीची पाहणी केली. यावेळी दानवे यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतीत नवीन प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सहकार बोर्डाचे चेअरमन बाबूराव खरात, मंडळ कृषी अधिकारी श्रीमंत इंगळे, कृषी पर्यवेक्षक सुनील रोकडे, कृषी सहायक अमोल देशमुख, दत्तात्रय फरकाडे, वसंतराव कढवणे, गजानन नागवे, भगवान नागवे, लक्ष्मण कढवणे, किशोर कढवणे, रामेश्वर कढवणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो