शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

अंमलबजावणी करा, अन्यथा रस्ते जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:48 AM

आरक्षणासह धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर १२ आॅगस्टपर्यत अंमलबजावणी झाली नाही. तर राज्यातील महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा व तालुका महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेऊन रस्ता जाम करण्यासह १३ आॅगस्टला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरक्षणासह धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर १२ आॅगस्टपर्यत अंमलबजावणी झाली नाही. तर राज्यातील महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा व तालुका महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेऊन रस्ता जाम करण्यासह १३ आॅगस्टला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने घेण्यात आला आहे.धनगर आरक्षणासह विविध मागण्यासंदर्भात रविवारी रोजी शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाला १२ आॅगस्टचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. याशिवाय धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू करणे, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणे, मेंढ्यांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देणे, शेळ्या-मेंढ्याची निर्यात करणे, धनगर समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय शेफर्ड कमिशन नेमण्यात यावे आदी धनगर समाजाच्या मागण्या प्रलंबित आहेत.या संदर्भात नर्णय घेण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. बैठकीस जालना जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :reservationआरक्षणagitationआंदोलन