शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

गाळामुळे तलावातील पाणीक्षमता घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:52 AM

शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.शहरालगत अंबा रस्त्यावर मोठा पुरातन तलाव आहे. या तालावात मच्छीमारीही असून पाणी साठवण क्षमता मोठी आहे. पावसाळ््यातील पाणी व गाव भागातील काही सांडपाणी या तलावात साठवले जाते. या तलावातील पाण्यामुळे आसपासच्या पाण्याचे स्त्रोत यांना बळकटी मिळते. पूर्वी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हा तलाव सतत भरलेला राहायचा. या तलावामुळे जनावरांची तहान भागवली जाते. तसेच या तलावाच्या शेजारील वस्तीतील बोअरला बारा महिने पाणी राहते. आजही या तलावात बरेच पाणी आहे. मात्र, या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. मागील चार- पाच वर्षापूर्वी या तलावातील गाळ शासकीय यंत्रणेने काढला होता. हा गाळ सुपीक असल्याने शेतकऱ्यांनी वाहनाने शेतातही नेऊन टाकला होता. यामुळे आताही गाळ काढण्याची गरज आहे. यंदा पाऊस अल्पसा पडल्याने सध्य स्थितीत तालुक्यातील कोणत्याच तलावात पाणी नाही. मात्र या तलावात बरेच पाणी आहे. पण, या तलावातील गाळ काढल्यास आणखी पाणी साठवणूक क्षमता वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ