शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींचे रयतेचे राज्य समतेचे, स्वातंत्र्य न्यायाचे - म्हस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST

जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित ...

जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वातंत्र्याचे जीवन जगत होती. याचे कारण रयतेमध्ये समता होती, न्याय होता आणि स्वातंत्र्य होते, असे प्रतिपादन राजकुमार म्हस्के यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संघर्षनगर इंदेवाडी येथे प्राचार्य राजकुमार म्हस्के यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हस्के म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. या राज्यामध्ये सर्व जनता सुरक्षित व स्वातंत्र्याचे जीवन जगत होती. याचे कारण रयतेमध्ये समता होती, न्याय होता आणि स्वातंत्र्य होते. सर्वसामान्यांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी छत्रपती अहोरात्र झटत होते. छत्रपतींना सहा भाषांचे ज्ञान होते. आपल्या कुशल, शौर्यवान व्यक्तिमत्वाची छाप त्याकाळी छत्रपतींनी सर्वसामान्य माणसावर उमटवली होती. रयतेची मदत, सेवा करणे म्हणजेच पुण्य आणि रयतेला वाऱ्यावर सोडणे म्हणजे पाप होय, अशा महान विचारांची निर्मिती छत्रपतींनी त्याकाळी केली. त्यामुळे त्यांचे जीवनकार्य विश्वासाठी आदर्श ठरून त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यावर देश-विदेशात अभ्यासक्रम आणि संशोधन केले जात आहे, असेही म्हस्के म्हणाले. यावेळी रमेश डोळसे, तांदुळवाडी सरपंच अण्णासाहेब चित्तेकर, वाघोळा उपसरपंच ज्ञानदेव घुगे, कपिल खरात, सुरेश उघडे, फकिरा वाघ, देविदास वाघ, बाळू बोर्डे, अरुण सुर्वे, मनोहर उघडे, प्रभू मनवर, सुनील निकाळजे, गणपत कांबळे, सिंधू वाघ, सुहास साळवे, विनोद वाघ, विकास वाघ आदी उपस्थित होते.