शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:33 IST

पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मात्र चरचे पाणी देखील दिवसें - दिवस कमी होत असल्याने पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़भोकरदन शहरासह २५ गावाना पाणीपुरवठा असलेले जुई धरण पाच महिन्यापासून कोरडे पडले आहे. त्यानंतर शासनाच्या वतीने ज्या पाणीपुरवठा विहिरीना पाणी नाही अशा गावात बाणेगाव येथील धरणातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता मात्र गेल्या पंधरा दिवसा पासून बाणेगाव धरण सुध्दा कोरडे पडले आहे. त्यामुळे आता पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. भोकरदन नगरपरिषदेने बाणेगाव धरणाच्या परिसरातील विहिरीतून २० टँकरच्या ३ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाअधिकाºयानी दिले होेते. सुरूवातीला पाणी उपलब्ध असे पर्यंत १५ लाख लिटर पाणी शहरासाठी आले, मात्र गेल्या दहा ते पंधरा दिवसा पासून पाणी कमी झाले. त्यामुळे टँकरच्या फे-या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे जिल्हाअधिकारी बिनवडे यांनी नगरपरिषदेचे पाच टँकर कमी केले आहे. आता १५ टँकर आणि व जुई धरणात खोदलेल्या चरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणdroughtदुष्काळ