शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:33 IST

पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मात्र चरचे पाणी देखील दिवसें - दिवस कमी होत असल्याने पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़भोकरदन शहरासह २५ गावाना पाणीपुरवठा असलेले जुई धरण पाच महिन्यापासून कोरडे पडले आहे. त्यानंतर शासनाच्या वतीने ज्या पाणीपुरवठा विहिरीना पाणी नाही अशा गावात बाणेगाव येथील धरणातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता मात्र गेल्या पंधरा दिवसा पासून बाणेगाव धरण सुध्दा कोरडे पडले आहे. त्यामुळे आता पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. भोकरदन नगरपरिषदेने बाणेगाव धरणाच्या परिसरातील विहिरीतून २० टँकरच्या ३ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाअधिकाºयानी दिले होेते. सुरूवातीला पाणी उपलब्ध असे पर्यंत १५ लाख लिटर पाणी शहरासाठी आले, मात्र गेल्या दहा ते पंधरा दिवसा पासून पाणी कमी झाले. त्यामुळे टँकरच्या फे-या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे जिल्हाअधिकारी बिनवडे यांनी नगरपरिषदेचे पाच टँकर कमी केले आहे. आता १५ टँकर आणि व जुई धरणात खोदलेल्या चरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणdroughtदुष्काळ