शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

'मराठा समाजाला आरक्षण मिळणार याची खात्री काय?'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 4:31 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. सरकारने 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचा सरकारचा दावा खोटा असल्याचेही राज म्हणाले. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. मराठा समाजाला नोकरीत 16 टक्के आरक्षण मिळेल याची खात्री काय? असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाबाबत कोणताच राजकीय पक्ष खरे सांगत नसल्याचेही ते म्हणाले.

राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी आज जालन्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हा माणूस जसा होता, तसा आता राहिला नाही. पंतप्रधान होताच मोदी पूर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच त्यांच्याविषयीची माझी भूमिकाही बदलल्याचे राज ठाकरेंने म्हटले. तसेच सरकार तरुणांना मूर्ख बनवत आहे. मराठा समाजाला नोकरीत 16 टक्के आरक्षण मिळेलच याची शाश्वती काय असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केले. मराठा आरक्षणावरुन सर्वच राजकीय पक्ष टोलवाटोलवी करत असल्याचेही राज यांनी म्हटले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेmarathaमराठाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस