शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

महाराष्ट्रातील कंपनीच्या सात अभियंत्यांचे अपहरण, अफगाणिस्तानमध्ये तालिबानींचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:57 AM

अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात रविवारी सशस्त्र तालिबान्यांनी महाराष्ट्रातील आरपीजी समूहाच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या सात अभियंत्यांचे अपहरण केले.

नवी दिल्ली/काबुल  - अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात रविवारी सशस्त्र तालिबान्यांनी महाराष्ट्रातील आरपीजी समूहाच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या सात अभियंत्यांचे अपहरण केले.आरपीजी समूहाची कंपनी ‘केईसी’ला अफगाणमध्ये इलेक्ट्रिसिटी सब-स्टेशनचे कंत्राट मिळालेले असून, अपहृत अभियंते हे काम करण्यासाठी जात असताना त्यांना पळवून नेण्यात आले. त्यांना घेऊन जात असलेल्या अफगाणी चालकालाही तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे.अपहरणाचा तपशील माहीत करून घेण्यासाठी आम्ही अफगाण अधिकाºयांच्या संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. मंत्रालयाचे प्रवक्ता नवी दिल्लीत म्हणाले की, अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची आम्हाला कल्पना आहे. त्याबाबतचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही अफगाण अधिका-यांच्या संपर्कात आहोत. अफगाणिस्तानात वीज पुरवठ्याचे काम करणा-या भारतीय कंपन्यांत केईसी ही सर्वात मोठी आहे.बाघलानचे गव्हर्नर अब्दुलहाय नेमाती यांनी तालिबान गटाने या कर्मचाºयांचे अपहरण केल्याचे व पुल-ए-खुमरी शहराच्या दांड-ए-शहाबुद्दीन भागात त्यांना नेल्याचे सांगितले. अफगाणिस्तानचे अधिकारी स्थानिक लोकांच्या माध्यमातून तालिबान्यांशी बोलले आहेत. सरकारी कर्मचारी असल्याचे वाटल्यावरून तालिबान्यांनी हे अपहरण केल्याचे नेमाती यांनी म्हटले आहे.आरपीजीचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी आपल्या कर्मचाºयांना सोडवण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानCrimeगुन्हाterroristदहशतवादीKidnappingअपहरणIndiaभारत